Maharashtra News : नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी लोकचळवळ उभारू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Environmental Awareness : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे आयोजित कार्यक्रमात नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी लोक चळवळीचे आवाहन केले.
Eknath Shinde calls for river conservation movement in Maharashtra
Eknath Shinde calls for river conservation movement in MaharashtraSakal
Updated on

पुणे : ‘‘धर्म आणि निसर्गाचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. कारण, नद्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. संत महात्म्यांनी नदीच्या काठीच आपले आयुष्य घालवले आहे. आज इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी यांसह इतर तीर्थस्थळातून वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बरी नाही. नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी लोक चळवळ व्हायला हवी. असे झाल्यास सर्व नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत, असा लौकिक करण्यासाठी ही लोक चळवळ उभी करू’’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे आज केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com