Maharashtra Politics : संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांकडुन एकनाथ शिंदेची पाठराखण

Political Statement : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या भविष्यासाठी १५ वर्षांचा कालावधी जाहीर केला असून, सरकार पारदर्शी आणि गतीमान असणार असल्याचे सांगितले.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

कऱ्हाड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. महायुती भक्कम आहे. त्यांना राज्यातील जनता एेकत नाही आणि आम्हीही त्यांना एेकत नाही. आमचे सरकार पारदर्शी, गतीमान असुन प्रचंड ताकतीने चालणार असुन पुढील १५ वर्षे सरकार महायुतीचेच असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com