Buldhana News : पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याने संपवले जीवन

Youth Farmer : खडकपूर्णा प्रकल्पातून शिवणी आरमाळ परिसरातील धरणांमध्ये पाणी सोडण्याची मागणी करणारे युवा शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे यांनी १३ मार्च रोजी जीवन संपवले.
Buldhana News
Buldhana NewsSakal
Updated on

बुलडाणा : खडकपूर्णा प्रकल्पातून शिवणी आरमाळ परिसरातील छोट्या धरणांमध्ये पाणी सोडले जावे, कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून असंख्य निवेदने, साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधणारे युवा शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे (वय ४४) यांनी गुरुवारी (ता.१३) आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com