Harshwardhan Sapkalsakal
महाराष्ट्र बातम्या
Harshwardhan Sapkal : सरकारने नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी
राज्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे.
मुंबई - ‘राज्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. दुसरीकडे राज्याचे मंत्रिमंडळ, मात्र केंद्रीय अमित शहा यांची खुशामत करण्यात मग्न आहे.
