Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkalsakal

Harshwardhan Sapkal : सरकारने नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी

राज्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे.
Published on

मुंबई - ‘राज्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. दुसरीकडे राज्याचे मंत्रिमंडळ, मात्र केंद्रीय अमित शहा यांची खुशामत करण्यात मग्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com