Yogesh Kadam : गृह विभागाच्या रखडलेल्या सुनावण्या पूर्ण होणार; १,६०० प्रकरणांचा होणार निपटारा

नव्या सरकारमध्ये गृह विभागासाठी शहरी व ग्रामीण अशी दोन गृह राज्यमंत्रिपद मिळाल्याने आगामी सहा महिन्यांमध्ये रखडलेल्या जवळपास १,६०० सुनावण्यांचा निपटारा करणार.
Yogesh Kadam
Yogesh Kadamsakal
Updated on

मुंबई - राज्यात २०२२ मध्ये झालेल्या सत्ता बदलानंतर राज्य सरकारला गृह विभागासाठी राज्यमंत्री निवडीसाठी मुहूर्त न मिळाला नव्हता. गेली अडीच वर्षे राज्यमंत्री नसल्याचा थेट परिणाम गृह विभागाच्या कामावरही झाला होता. मंत्रालयातील गृह विभागातील पोलिस खात्याअंतर्गत होणाऱ्या हजारो सुनावण्या रखडल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com