MLA Jitendra Awhad : ‘परळी मतदारसंघातील २०१ बूथवर हल्ले’

Parli Election : परळी मतदारसंघातील २०१ बूथ ताब्यात घेऊन गँगने मतदान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sakal
Updated on

मुंबई : ‘‘विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील २०१ मतदानकेंद्रे (बूथ) ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. मतदारांच्या बोटाला शाई लावून मतदान न करता त्यांना बाहेर काढण्यात आले. या मतदारांचे मतदान करण्याचे काम ‘गँग’ ने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com