Maharashtra Politics : राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यास टाळाटाळ, पक्षीय मतभेद कायम; मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू

MahaYuti Cabinet : महायुती सरकार स्थापनेला सहा महिने उलटूनही सहा राज्यमंत्र्यांना खाते व अधिकार न दिल्याने कामकाजवाटपाचा पेच मुख्यमंत्री निर्णय घेईपर्यंत प्रलंबित आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

मुंबई : महायुतीच्या जम्बो मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र कामकाज वाटपात बहुतांश सर्वपक्षीय कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना ठेंगाच दाखवला आहे. काहीजणांनी त्यांना मिळालेल्या खात्यात काही वाव नसल्याचे सांगत कामभार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांच्या कामकाज वाटपाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टा’त ढकलण्यात आला आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com