पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज! CM फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, दिवाळीपूर्वी मिळणार मदत, ३१,६२८ कोटींच पॅकेज जाहीर

Farmer Relief: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा मोठा दिलासा दिला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Farmer Relief

farmer news

esakal

Updated on

Maharashtra Cabinet Meeting: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली, तर काहींची घरेही पाण्याच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. “आता दिवाळी कशी साजरी करायची?” असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. काही शेतकऱ्यांनी तर सर्वस्व नष्ट झाल्याने हताश होऊन आत्महत्येचा मार्गही स्वीकारला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com