Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Maharashtra Begins Verification of Drought Criteria : राज्यात खरीप हंगामातील पावसाची तूट आणि प्रदीर्घ खंड या निकषांची तालुका व मंडळनिहाय पडताळणी सुरू झाली आहे.
Maharashtra Drought Criteria

Maharashtra Drought Criteria

esakal

Updated on

मुंबई : दुष्काळामुळे राज्यातील खरीप हंगाम हातचा गेल्याने बळिराजा हवालदिल झाला असून भरपाईबाबत मात्र सरकारी पातळीवर अद्याप फारशा वेगाने हालचाली होत असल्याचे दिसून येत नाही. या भरपाईसाठी ‘पावसाची तूट’ आणि ‘प्रदीर्घ खंड’या दोन निकषांचा विचार केला जातो, पण आता प्रशासनाने त्याची पडताळणी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com