Maharashtra News: वीज चोरी; गुन्हा आणि जीवाला धोका; भारतीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत कठोर शिक्षा

What Constitutes Electricity Theft: वीज चोरी हा फक्त गुन्हा नाही, तर जीवावर धोका निर्माण करणारा संकट आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार वीज चोरीसाठी कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Maharashtra News

Maharashtra News

esakal

Updated on

महाराष्ट्र: विजेचा अनधिकृत वापर किंवा चोरी हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अंतर्गत वीज चोरी करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते.

वि द्युत यंत्रणेवर, तारेवर जेव्हा एखादी व्यक्ती अप्रामाणिक हेतूने वीज पुरवठ्यासाठी थेट आकडा टाकते, मीटरमध्ये फेरफार करते किंवा वीज प्रवाहाच्या अचूक नोंदणीत अडथळा निर्माण करणारे कोणतेही बाह्य उपकरण वापरते, तेव्हा तो वीज चोरीचा प्रकार मानला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com