Maharashtra Crime Report : महाराष्ट्राची वाटचाल ‘बिहार’च्या दिशने! गुन्हेगारी रोखण्यात ३२ जिल्हे नापास

Maharashtra Crime Report : ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झाले आहेत, अशी माहिती सुशासन अहवालातून समोर आली आहे. यामुळे ‘महाराष्ट्र बिहार झाला का?’ असा सवाल उपस्थित झाला आहे.
Maharashtra Crime Report
Maharashtra Crime ReportSakal
Updated on

अविनाश साबापुर

यवतमाळ : ‘महाराष्ट्राचा बिहार झाला का?’ हा प्रश्‍न गेल्या काही महिन्यांतील घटनांमुळे चर्चेत आहे. ही अवस्था ‘गुड गव्हर्नन्स’ (सुशासन) अहवालातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या अहवालानुसार, राज्यातील ३६ पैकी तब्बल ३२ जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com