Maharashtra Flood Relief: कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने किती मदत केली? शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे पडणार

CM Devendra Fadnavis ensures flood-hit farmers in Maharashtra will receive compensation: कर्नाटक सरकारच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने नेमकी किती मदत केली? प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ कधी मिळणार?
Maharashtra Flood Relief: कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने किती मदत केली? शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे पडणार
Updated on

CM Devendra Fadnavis: राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे ६५ लाख हेक्टरवली पिकांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या, शेतकरी मृत पावले, जनावरं दगावली, घरामध्ये पाणी शिरलं, संसार वाहून गेले; त्यामुळे शेतकरी अक्षरशः दशोधडीला लागला. साधारण ५० लाख शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मंगळवारी, (दि. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com