

Maharashtra Employee New
esakal
State Government Decision: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात घोषित केलेले 'स्वग्राम' (होमटाउन) बदलण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक, वैयक्तिक अथवा आपत्कालीन कारणांमुळे स्थलांतर करावे लागलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.