Government Employee: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! रजा सवलतीसंदर्भात शासनाचा मोठा निर्णय

Government Employees Home Town Rule: सद्यःस्थितीतील नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेशाच्या पहिल्या सहा महिन्यांत स्वग्राम घोषित करावे लागते आणि त्यानंतर सेवाकाळात केवळ एकदाच ते बदलण्याची परवानगी असते.
Maharashtra Employee New

Maharashtra Employee New

esakal

Updated on

State Government Decision: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात घोषित केलेले 'स्वग्राम' (होमटाउन) बदलण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक, वैयक्तिक अथवा आपत्कालीन कारणांमुळे स्थलांतर करावे लागलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com