Indian Constitutionsakal
महाराष्ट्र बातम्या
ध्यास राज्यघटनेच्या प्रसाराचा
देशात राज्यघटना लागू होऊन २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यघटनेच्या उद्देशिकाची माहिती जितक्या लोकांना असेल तेवढी राज्यघटना मजबूत होईल.
राज्यघटनेतील मूलभूत संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही, न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार हा न्यायालयाकडे कायम असेल असा ऐतिहासिक निकाल केशवानंद भारती खटल्यामध्ये देण्यात आला होता. २४ एप्रिल १९७३ रोजी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्याचा निकाल लागला आणि आजतागायत तो निकाल देशासाठी मार्गदर्शक आहे.