मुंबई : शेतसारा भरला नाही, त्यामुळे सरकार जमा करण्यात आलेली जमीन परत करणारे महसूल सुधारणा aआले. ही जमीन परत करताना संबंधित शेतकऱ्यांना बाजार भावाच्या ५ टक्के रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे. राज्यातील १,०९३ प्रकरणातील १,९३९ हेक्टर जमीन परत केली जाणार आहे.