

IAS officers
esakal
मुंबईः राज्य सरकारने २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, तर महापालिका आणि विभागीय कार्यालयांना नवे आयुक्त मिळाले आहेत. रात्री उशिरा २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले. यात मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.