मुंबई - राज्यातील प्रत्येक नागरिकाला पुढील पाच वर्षांत शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल घर मिळावे यासाठी तब्ब्ल १८ वर्षांनी राज्य सरकारने आज गृहनिर्माण धोरण मंजूर केले. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या गृहनिर्माण धोरणास मान्यता देण्यात आली.