Maharashtra Water Levels : राज्यात पाणीटंचाईच्या झळा वाढण्याची शक्यता, धरणांमध्ये ६७८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध; बाष्पीभवनात वाढ

Evaporation Increase : उन्हाच्या वाढलेल्या चटकेमुळे राज्यातील धरणांतील पाणी कमी होऊ लागले आहे. रब्बी हंगामात पाणी मागणी वाढल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Water Levels
Maharashtra Water LevelsSakal
Updated on

पुणे : पंधरा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीपातळी वेगाने कमी होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com