Maharashtra Sickle Cell : ५ वर्षांत १२ हजार नवे रुग्ण; आरोग्य विभाग 'अरुणोदय' मोहिमेसाठी सज्ज; राज्यात सिकलसेलचा धोका वाढला!

Arunoday Campaign : राज्यात गेल्या ५ वर्षांत १२ हजार सिकलसेल रुग्ण आढळले असून १.२४ लाख लोक वाहक आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी १५ जानेवारीपासून २१ जिल्ह्यांत 'अरुणोदय' ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
Arunoday' Special Campaign: Mission to Make Maharashtra Sickle Cell-Free

Arunoday' Special Campaign: Mission to Make Maharashtra Sickle Cell-Free

sakal

Updated on

पुणे : राज्यात गेल्‍या पाच वर्षांत १ कोटी ५ लाखांहून अधिक नागरिकांच्‍या रक्‍ताच्‍या तपासण्या आरोग्‍य विभागाने केल्‍या असता त्‍याद्वारे १२ हजार ४२० जणांना ‘सिकलसेल’ या आनुवंशिक रक्‍तविकाराचे निदान झाले आहे. त्‍याचबरोबर १ लाख २४ हजार २७५ लोकसंख्‍या वाहक (रुग्‍ण नाही) असून त्‍यांच्‍यापासून पुढे वाढणारी संख्‍या आटोक्‍यात आणण्‍यासाठी आरोग्‍य विभागाकडून प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी ‘अरुणोदय’ विशेष मोहीम आखली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com