महायुतीच्या खातेवाटपानंतर 'या' १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही, कारण काय? जाणून घ्या...

Mahayuti Ministers: खातेवाटपानंतर महायुतीच्या १८ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Mahayuti leaders
Mahayuti leaders sakal
Updated on

महेश जगताप, मुंबई: महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. या मंत्र्यांमधील अनेकजण विश्रांतीसाठी परदेशी वारीला गेले असल्याची माहिती मिळत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com