'मी आणि मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात असतो, तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता'; मनोज जरांगेंचा मोठा दावा

Maratha Reservation Protesters Manoj Jarange Patil : राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil esakal
Updated on
Summary

मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणारही नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर : राज्यातील निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा राजकीय दावा केला. "मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता, असा अप्रत्यक्ष टोला मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com