पावसाळ्यात २४ दिवस मोठे उधाण, १४५ गावांना धोका; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा

Monsoon 2026: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने यंदा पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील १४५ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. २४ दिवस मोठे उधाण येणार असून प्रशासनाकडून अलर्ट जारी केला आहे.
Monsoon 2026 Update

Monsoon 2026 Update

ESakal

Updated on

अलिबाग : चालू वर्षी पावसाळ्यात २४ दिवस समुद्राला मोठे उधाण येणार असून, या वेळी समुद्रकिनारपट्टीवर साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असून, समुद्र तसेच खाडीकिनारपट्टी भागात पाणी शिरण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com