Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

Mokhada Farmers Compensation Delay : अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची भरपाई मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाही. ई-केवायसी व कागदपत्रांच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांवर कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
Compensation Delay After Unseasonal Rains

Compensation Delay After Unseasonal Rains

Sakal

Updated on

मोखाडा : अवकाळी पावसामुळे शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई बाबत तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, तीन महिने उलटूनही पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अद्याप अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. सरकार च्या जाचक अटी ही भरपाई अडकली आहे. त्यामुळे सावकारी व्याजाने पैसे घेऊन शेतकरी आपल्या कुटुंबाचची गुजरन करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com