Maharashtra Heavy Rain : यंदाच्या खरीप हंगामात ३३७ जणांचा बळी; राज्यात ६५ लाख हेक्टवरील पिकांचे नुकसान

निसर्गाने यावर्षीच्या खरीप हंगामात (मे ते सप्टेंबर) केलेल्या महाप्रहाराने अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
Agriculture Loss by rain

Agriculture Loss by rain

sakal
Updated on

मुंबई - निसर्गाने यावर्षीच्या खरीप हंगामात (मे ते सप्टेंबर) केलेल्या महाप्रहाराने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तींनी राज्याची पुरती वाताहत केली असून, या पाच महिन्यांच्या काळात ३३७ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com