

नागपूर: नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि हिंसाचार घडवणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करावी, तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पूज्य धनाजी जाधव, संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक उभारले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केली आहे.