Crop Insurance : पेरण्याच झाल्या नाहीत तर विमा कसा मिळणार? पीकविम्याच्या जोखमीवरून कृषिमंत्र्यांना घेरले

विधानपरिषदेत पीकविम्यावरील प्रश्नावर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना घेरले.
agriculture minister manikrao kokate
agriculture minister manikrao kokatesakal
Updated on

मुंबई - ‘पेरण्याच झाल्या नाहीत तर तुमचा विमा कसा मिळणार? उंबरठ्याचे उत्पन्न मोजणार का? उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये पण जे वृद्ध आईबापाला भेटायला गावाकडे जात नाहीत, त्या सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांकडून योजना कसल्या तयार करून घेता?’ असा घरचा आहेर विधानपरिषदेतील भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी विभागाला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com