‘एक रुपयात पीकविमा’ का बंद केला? कारण आले समोर! शेतकऱ्यांना आता भरावा लागणार सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी १००० तर कांद्यासाठी ४५०० रुपये अन्‌ कापसासाठी २५०० हजारांचा हिस्सा

राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना दोन वर्षातच गुंडाळली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरिपात पीकविमा भरण्यासाठी सोयाबीनसाठी दोन टक्क्याप्रमाणे प्रतिहेक्टरी एक हजार रुपये, कांद्यासाठी पाच टक्क्यांप्रमाणे साडेचार हजार आणि कापसाला प्रतिहेक्टरी अडीच हजार रुपयांचा प्रीमिअम भरावा लागेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
Agricultural News
Agricultural News sakal
Updated on

सोलापूर : राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना दोन वर्षातच गुंडाळली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरिपात पीकविमा भरण्यासाठी सोयाबीनसाठी दोन टक्क्याप्रमाणे प्रतिहेक्टरी एक हजार रुपये, कांद्यासाठी पाच टक्क्यांप्रमाणे साडेचार हजार आणि कापसाला प्रतिहेक्टरी अडीच हजार रुपयांचा प्रीमिअम भरावा लागेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com