Ajit Pawar
पुणे - ‘विरोधकांचे कमी उमेदवार निवडून आले, आपल्याला संधी मिळाली पाहिजे म्हणून ते लक्षच देऊन असतात. मुंबईत झालेल्या मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी आपल्याला राजकीय फायदा होईल का याचाही प्रयत्न केला. पण आता उत्तर मिळाल्यानंतर सगळे गपगार झाले आहेत.’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.