Wildlife Attacks : राज्यात पिकांचे ९४ हजार ठिकाणी नुकसान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत ६१ नागरिक, ४५७५ पशुधनाचा मृत्यू

Wildlife Incidents : महाराष्ट्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात ६१ लोकांना प्राण गमावावे लागले असून, ४,५७५ पशुधन गमावले आहे.
Wildlife Attacks
Wildlife AttacksSakal
Updated on

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वर्षभरात ६१ जणांना प्राण गमावावा लागला असून, तब्बल ४ हजार ५७५ पशुधन गमावले आहे. तसेच वन्य प्राण्यांनी ९४ हजार ५६ ठिकाणी शेतीचे नुकसान केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लेखी उत्तरात गुरुवारी (ता. ६) दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com