

PM Kisan Yojna
esakal
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. योजनेच्या बहुप्रतिक्षित २३व्या हप्त्याचे वितरण २० जूनला केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५५ हजार ६७० शेतकरी या २३व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत.