Raigad News: रायगडमध्ये वीजटंचाई! नागरिकांचा महावितरणाला घेराव, कायमचा लाईनमन मिळण्यासाठी आंदोलन

Electricity Supply: वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वाघोशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला जाब विचारला असून पूर्वतः सुरळीत होण्याची मागणी केली.
Raigad mahavitaran office
Raigad mahavitaran officeESakal
Updated on

पाली : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणारा वीज पुरवठा आणि मुख्यालयी राहणारा लाईनमन मिळावा याकरिता वाघोशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालीतील महावितरण कार्यालयाला घेराव घातला. तसेच यावेळी आपल्या समस्या वीज वितरण अधिकाऱ्यांना सांगून त्यांना जाबही विचारला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com