Heavy Rain : राज्यात पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे ४९ हजार हेक्टरचे नुकसान

मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपले.
agriculture loss by rain
agriculture loss by rainsakal
Updated on

मुंबई - मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपले असून राज्यातील ४९ हजार, २२८ हेक्टरवरील उन्हाळी पिके, भाजीपाला, फळांचे नुकसान केले आहे. १ मे ते २८ मे दरम्यान राज्यात झालेल्या पावसामुळे सर्वाधिक अमरावती, बुलडाणा, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, अकोला, चंद्रपूर, जालना आदी जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com