Raj Thackeray: ''हिंदी भाषेने अडीचशे भाषा संपवल्या, अभिजात दर्जा मिळायला अजून बाराशे वर्षे बाकी'', मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंचा घणाघात

Raj Thackeray
Raj Thackeraysakal
Updated on

Mira Bhayandar: हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतर मराठी लोकांचा मोर्चा निघाला. आता राज ठाकरे यांची शुक्रवारी रात्री मीरा भाईंदरमध्ये सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी हिंदी भाषेवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com