Raj Thackeray: बाळासाहेब थोरात पराभूत झालेच कसे? राज ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न; अजित पवारांवर जोरदार हल्ला

Raj Thackeray on Ajit Pawar: लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे आले. १३ खासदार आले. एका खासदाराच्या मतदारसंघात पाच ते सहा आमदार असतात. पण त्यांचे फक्त १५ आमदार आले. शरद पवारांचे ८ खासदार आले. त्यांचे दहा आमदार निवडून येतात.
mns mumbai
mns mumbaiesakal
Updated on

MNS Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दलचं विश्लेषण केलं आणि महायुतीच्या विजयाबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी अजित पवारांवरही जोरदार हल्ला केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com