Rajya Sabha election: महाराष्ट्रातून बदलणार दिल्लीचं राजकारण? राज्यसभेच्या ३७ जागांत एनडीएला मोठा फायदा, ७ जागांचं महत्त्व काय?

Rajya Sabha election 2026: १६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सात जागा निर्णायक ठरणार असून, भाजप-एनडीएला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे; विरोधकांसमोर कठीण गणित.
Rajya Sabha election

Rajya Sabha election

esakal

Updated on

आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सात रिक्त जागांवर भाजपला तीन जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडीला मजबूत पाठबळ मिळेल, तर विरोधकांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. १६ मार्च २०२६ रोजी दहा राज्यांतील एकूण ३७ जागांसाठी मतदान होणार असून, महाराष्ट्र या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com