Shivraj Singh Chouhan : शेतातून ठरणार संशोधनाची दिशा, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

Agriculture News : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी केंद्रित संशोधनाची गरज अधोरेखित करत, ‘‘संशोधनाची दिशा दिल्लीतून नव्हे तर आता शेतातूनच ठरेल,’’ असे स्पष्ट केले.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanSakal
Updated on

नागपूर : ‘‘देशात १६ हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ते संशोधन करतात परंतु ते प्रयोगशाळेत करतात आणि शेतकरी काम करतो शेतात. शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत ते लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान बांधावर पोहोचलेच नाही. यापुढे आता दिल्लीतून नाही, तर शेतातून संशोधनाची दिशा ठरेल,’’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com