

persian language
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करुन केवळ सीमा आखून घेतल्या नाहीत. तर स्वराज्याचं सुराज्य कसं होईल, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आजही आपण शिवरायांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो. मराठी भाषेच्या पुनरुज्जीवनाच्या बाबतीतही शिवरायांनी काम केल्याने आपण अभिमानाने मराठीत बोलतो, शिकतो. परंतु शिवराय नसते तर कदाचित आज आपल्याला शाळेमध्ये इराणी भाषा शिकावी लागली आसती.