शेतकरी कर्जनिवारणास हवे ३५ हजार कोटी, अर्थसंकल्पात घोषणा शक्य; नियमित कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

Farmer Loan Waiver Plan राज्यातील अल्पभूधारक, कष्टकरी आणि वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Esakal

Updated on

35000 Crore Farmer Loan Relief Proposal in State Budget कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलेल्या बळिराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार 'शेतकरी कर्जनिवारण' योजना आणण्याच्या तयारीत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे समोर आले असून, राज्याच्या आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ही योजना केवळ तात्पुरती कर्जमाफी न राहता, शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी सक्षमीकरणासाठी 'कर्जनिवारण' या स्वरूपात राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com