Maharashtra Politics : मुंडे-धसांच्या भेटीचे राजकारण दुर्दैवी; काहीजणांच्या पोटात दुखत असल्याची टीका : मुख्यमंत्री फडणवीस

Santosh Deshmukh Murder : राज्यातील भेटीवर आधारित राजकारण लोकशाहीसाठी धोकादायक ठरते. सरपंच देशमुख हत्येच्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांची ठाम भूमिका असून, त्यात पुढाकार घेतल्याने काहींना दुखःवाटले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

जळगाव : ‘‘राज्यात कोण कोणाला भेटले, का भेटले यावरून राजकारण होत असेल तर ते महाराष्ट्रासारख्या राज्यातील लोकशाहीसाठी योग्य नाही. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी घेतलेली भूमिका खंबीर व ठाम स्वरूपाची असून त्यांनी त्यात पुढाकार घेतल्याने काहींच्या पोटात दुखतेय,’’ अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com