Mumbai News : कलंकीत मंत्र्यांवर राज्यपालांनीच कारवाई करावी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची मागणी

गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे समोर आली.
cp radhakrishnan
cp radhakrishnansakal
Updated on

मुंबई - राज्य सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी, असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना बडतर्फ करावे. सरकार त्यांना पाठीशी घालत असून राज्यपालांनीच आता कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com