

मुंबई : उन्हाच्या काहिलीने राज्यातील जनता त्रस्त झालेली असतानाच आता या संकटात आणखी भर पडणार आहे. वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.