Water Crisis : मंत्रालयात टँकरने पाणीपुरवठा; टंचाईमुळे चार दिवसांपासून गैरसोय

Tankers Supply Water : राज्यातील पाणी टंचाईवर अधिवेशनात चर्चा झाली, पण मंत्रालयालाच मागील चार दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Tankers Supply Water
Tankers Supply WaterSakal
Updated on

मुंबई : राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयालाच मागील चार दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्यातील पाणी टंचाईवर अधिवेशन काळात विधिमंडळात चर्चा झाली; मात्र तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयातील पाणी टंचाईची कोणी दखल घेतली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com