water supply by water tanker
esakal
पुणे - अपुरा पाऊस आणि तळाला गेलेले पाणीस्रोत यामुळे राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी राज्यात सध्या सुमारे बाराशे टँकरद्वारे सुमारे २२ लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.