Water Supply : राज्यात बाराशे टँकरद्वारे पाणीपुरवठा

अपुरा पाऊस आणि तळाला गेलेले पाणीस्रोत यामुळे राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे.
water supply by water tanker

water supply by water tanker

esakal

Updated on

पुणे - अपुरा पाऊस आणि तळाला गेलेले पाणीस्रोत यामुळे राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी राज्यात सध्या सुमारे बाराशे टँकरद्वारे सुमारे २२ लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com