Aurangzeb Daughters : औरंगजेबाने कधीच स्वतःच्या मुलींचे लग्न का केले नाही? कारण वाचून अंगावर येईल काटा, हा क्रूर इतिहास ठेवलेला दडवून

Why Aurangzeb Daughters unmarried lifetime : औरंगजेबाने आपल्या पाच मुलींपैकी तीन मुलींना आयुष्यभर अविवाहित ठेवले. यामागचे क्रूर कारण जाणून घ्या
AURANGZEB DAUGHTERS CRUELTY UNMARRIED MUGHAL EMPIRE POLITICAL FEARS CHAVA MOVIE SAMBHJI MAHARAJ LEGACY

AURANGZEB DAUGHTERS CRUELTY UNMARRIED MUGHAL EMPIRE POLITICAL FEARS CHAVA MOVIE SAMBHJI MAHARAJ LEGACY

esakal

Updated on

मुघल सत्तेचा विस्तार आणि क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या औरंगजेबाच्या आयुष्यातील अनेक कृष्णकृत्ये 'छावा' चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रकाशात आली आहेत. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने या शासकाचा अमानुष चेहरा जगासमोर मांडला. पण याच औरंगजेबाने आपल्या घरातही संशयाचे जाळे विणले होते. सत्तेच्या अतोनात लालसेपोटी त्याने केवळ आपल्या बापाला कैद केले नाही किंवा भावांची हत्या केली नाही, तर स्वतःच्या मुलींच्या आनंदावरही विरझण घातले कारण त्याला आपल्या सिंहासनासाठी बाहेरचा कोणीही वाटेकरी नको होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com