Prataprao Pawar : कर्मचाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य देणे गरजेचे

‘मी ‘सकाळ’ची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट समजून घेतली. जे कळत नव्हते; त्याबद्दल प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. याचा मला फायदा झाला.
Prataprao Pawar
Prataprao Pawarsakal
Updated on

पुणे - ‘योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांना सक्षम करणे आणि कामासाठी पोषक वातावरण तयार करणे हे मनुष्यबळ विकास विभागाचे काम आहे. कर्मचाऱ्यांवर सतत देखरेख ठेवणे आणि सतत सूचना देणे उपयुक्त ठरत नाही, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे अपेक्षित यश मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणे आणि त्यांना कामाचे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com