Marathi Sahitya Sammelan: "साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवायला हव्यात"; CM फडणवीसांची टिप्पणी

Marathi Sahitya Sammelan: ९८वं मराठी साहित्य संमेलन नुकतंच देशाची राजधानी दिल्ली इथं पार पडलं. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाची यंदा बरीच चर्चा झाली.
Sahitya Sammelan Devendra Fadnavais
Sahitya Sammelan Devendra Fadnavais
Updated on

Marathi Sahitya Sammelan: ९८वं मराठी साहित्य संमेलन नुकतंच देशाची राजधानी दिल्ली इथं पार पडलं. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाची यंदा बरीच चर्चा झाली. या संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय नेत्यांविरोधात विधानं केली गेली. याची खूपच चर्चाही झाली, यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकानं काही मर्यादा पाळल्या पाहिजेत, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या विधानावर उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

Sahitya Sammelan Devendra Fadnavais
Marathi Sahitya Sammelan : जनतेला निर्भयपणे जगण्याची हमी द्या! संमेलनातील ठरावांमध्ये मागणी; एकूण १२ ठराव संमत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com