Marathwada Farmer : गळ्याला फास, वारसावर कर्ज, मदतीला दिरंगाई; शेतकऱ्यांच भयावह वास्तव, पाच महिन्यांत १०६ जणांनी संपविले जीवन

Agricultural Distress : बीड जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान १०६ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. तरीही फक्त ४८ कुटुंबांना आतापर्यंत सरकारी मदत मिळाली असून उर्वरित अजूनही प्रतीक्षेत आहेत.
Marathwada Farmer
Marathwada Farmersakal
Updated on

बीड : कर्जबाजारीपणामुळे शेतकरी गळ्याला फास घेतो पण त्याच्यानंतर त्याची मुलं किंवा पत्नीच्या नावावर कर्ज कायमच राहते. मायबाप सरकारही एवढे असंवेदनशील आहे की कुटुंबीयांना मदत द्यायला पाच महिने लावते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com