Bhoom News : शेतात चरण्यासाठी गेलेल्या १६ शेळया दूषित पाणी पिल्याने दगावल्या

चरण्यासाठी गेलेल्या तीन शेतकऱ्यांच्या १६ शेळ्या खड्ड्यामधील साठलेले दूषित पाणी पिल्यामुळे दगावल्या.
goat death
goat deathsakal
Updated on

- धनंजय शेटे

भूम - भूम तालुक्यातील ईट परिसरातील (ता. १६) सायंकाळी पाच वाजता चरण्यासाठी गेलेल्या तीन शेतकऱ्यांच्या १६ शेळ्या खड्ड्यामधील साठलेले दूषित पाणी पिल्यामुळे दगावल्या आहेत. शेतकऱ्यांचे दोन लाखाच्या पुढे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com