Maharashtra Farmers: सात महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; ३३९ प्रकरणे मदतीसाठी पात्र, सर्वाधिक बीड जिल्ह्यात, मार्चमध्ये ११०

Crop Loss: मराठवाड्यात गेल्या सात महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील फक्त ३३९ प्रकरणांना शासकीय आर्थिक मदत मिळणार असून, उर्वरित प्रकरणे प्रलंबित किंवा अपात्र ठरली आहेत.
Maharashtra Farmers
Maharashtra Farmerssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: गेल्या सात महिन्यांत मराठवाड्यात ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ३३९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे आर्थिक मदत देण्यास पात्र आहेत. सर्वाधिक १३६ आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ शेतकरी आत्महत्या झाल्या. मार्चमध्ये ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com