

Beed News
esakal
घाटनांदूर: एखादा राष्ट्रीय महामार्ग हा विकासाची वाहिनी मानला जातो, जिथे वाहने वाऱ्याच्या वेगाने धावून वेळ वाचवतात. मात्र, अहमदनगर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. हा मार्ग आता सुखकर उरला नसून जीवघेणा बनला आहे.